संगमनेरला कामगार रुग्णालयाच्या कामास सुरुवात ! - ब्बल चार दशकांपासून प्रलंबित असलेल्या कामगार रुग्णालयाचे स्वप्न अखेर साकार होत आहे. आमदार अमोल खताळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या रुग्णालयास शासनाची मंजुरी मिळाली असून शहरातील जाणता राजा मार्गावरी स्टेट बँकेच्या समोर असणाऱ्या इमारतीत या रुग्णालयाचे काम प्रत्यक्षात सुरू करण्या आले आहे. लवकरच हे रुग्णालय संगमनेर तालुक्यातील कामगारांच्या सेवेत दाखल होणार...
सुजय विखेंच्या करिष्म्यातून अहिल्यानगर विधानपरिषदेवर भाजपचा झेंडा ! - विधानपरिषद निवडणुक जागा बिनविरोध करून दाखवत भारतीय जनता पक्षा सह महायुतीने राजकीय पातळीवर महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. अपेक्षेप्रमाणे भाजपचे उमेदवार प्राजक्त तनपुरे हे बिनविरोध निवडून आले असून, या घडामोडीमुळे जिल्ह्यात भाजपची संघटनात्मक ताकद आणि राजकीय प्रभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे. महाविकास आघाडीकडून ही जागा काँग्रेसच्या वाट्याला गेल्याचे सुरुवातीला सांगितले...
वाहतुकीस अडथळा; वेदांत वाईन्सला नगरपरिषदेची नोटीस - पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होणे, ग्राहकांच्या वाहनांची बेशिस्त पार्किंग तसेच परिसरात अस्वच्छता निर्माण केल्याप्रकरणी संगमनेर नगरपरिषदेने वेदांत वाईन्सला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. नगरपरिषद प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे की, पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या वेदांत वाईन्ससमोर दररोज सायंकाळच्या वेळेत मोठ्या प्रमाणात...
भाजीविक्रेत्यांचा आडमुठेपणा, नगरपालिका अतिक्रमणा विरोधात सक्त कारवाई करणार - बीएड कॉलेज परिसरने घेतला मोकळा श्वास शहरात वाढलेल्या अतिक्रमण विरोधात नगरपालिकेने तीन महिन्यांपूर्वी मोहीम घेतली असून रस्त्यावरील टपरीधारक व फुटपाथवर विक्री करणाऱ्या नागरिकांना पर्यायी जागा उपलब्ध करून दिली असतानाही फुटपाथवर बसणाऱ्या भाजी विक्रेत्यांनी आडमुठे धोरण स्वीकारल्याने नगरपालिकेने अतिक्रमणाची कारवाई केली असून बीएड कॉलेज परिसराने मोकळा श्वास घेतला आहे. अनियमित...
आ.सत्यजीत तांबे यांच्या जनता दरबारात नागरिकांचा मोठा उदंड प्रतिसाद - लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सततच्या विकास कामे, सहकार, शिक्षण, ग्रामीण विकास,दुग्ध व्यवसाय, शेती यामधून संगमनेर तालुका समृद्ध केला शांतता व सुव्यवस्था अशी ओळख असलेल्या संगमनेर तालुक्यात मागील दीड वर्षापासून नागरिकांमध्ये मोठी अस्वस्थता पसरली आहे. जनतेचे प्रत्येक प्रश्न सोडवण्यासाठी माजीमंत्री बाळासाहेब थोरात हेच पर्याय असून आमदार सत्यजित तांबे यांनी घेतलेल्या जनता...
ब्बल चार दशकांपासून प्रलंबित असलेल्या कामगार रुग्णालयाचे स्वप्न अखेर साकार होत आहे. आमदार अमोल खताळ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या रुग्णालयास शासनाची मंजुरी मिळाली...
विधानपरिषद निवडणुक जागा बिनविरोध करून दाखवत भारतीय जनता पक्षा सह महायुतीने राजकीय पातळीवर महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. अपेक्षेप्रमाणे भाजपचे उमेदवार प्राजक्त तनपुरे हे...
बीएड कॉलेज परिसरने घेतला मोकळा श्वास शहरात वाढलेल्या अतिक्रमण विरोधात नगरपालिकेने तीन महिन्यांपूर्वी मोहीम घेतली असून रस्त्यावरील टपरीधारक व फुटपाथवर विक्री करणाऱ्या...
लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सततच्या विकास कामे, सहकार, शिक्षण, ग्रामीण विकास,दुग्ध व्यवसाय, शेती यामधून संगमनेर तालुका समृद्ध केला शांतता व सुव्यवस्था अशी ओळख...
संगमनेर तालुक्यातील सर्व गावांमध्ये विकास कामांच्या योजना राबवण्याबरोबर पिण्याचा पाण्याचा प्रश्न लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने मार्गी लावला आहे. बेलसोंडा वस्तीवरील पाणीपुरवठा योजनेसाठी...
संगमनेरच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर जेव्हा एखाद्या कर्तृत्ववान नेतृत्वाचा उल्लेख होतो तेव्हा डॉ. मैथिली सत्यजीत तांबे हे नाव आदराने घेतले जाते. आज त्यांच्या...
अहिल्यानगर जिल्ह्यातील दुष्काळी भागाला पाणी मिळावे याकरता लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले. लाभक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना पाणी मिळावे याकरता...
नामदार विखे पाटलांनी जोर्वे येथे प्रवरेच्या पाण्याचे पूजन केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी सुरू असलेल्या व्यापक प्रयत्नांना ‘गोदा...
विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदानाच्या दिवशी भाजप-महायुतीचे उमेदवार अक्षय शिवाजीराव कर्डिले यांनी तालुक्यातील विविध गावांना भेट देत मतदान प्रक्रियेची पाहणी केली. सकाळपासूनच त्यांनी अनेक...
डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या पुढाकारातून विविध गावांमध्ये कॅन्सर तपासणी लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सततच्या विकास कामांमधून समृद्ध ठरलेल्या संगमनेर तालुक्यातील महिला व नागरिकांच्या...
लोकसभेत महिला आरक्षण विधेयक नामंजूर होताच सत्ताधारी रस्त्यावर उतरत विरोधकांनी लोकशाहीची कशी हत्या केली, याबाबतची टीका करत आहेत. भाजपच्या या टीकेला प्रतित्युत्तर देण्यासाठी...
सतत काम करून दुष्काळी भागाला वरदान ठरणारे निळवंडे धरण व कालवे, संगमनेर शहरासाठी थेट पाईपलाईन योजना ,तालुका शेजारी विमानतळ ,नियोजित नाशिक पुणे रेल्वे,...
महाराष्ट्राला आणि देशाला समृद्ध व प्रेरणादायी इतिहासाची मोठी परंपरा आहे. या इतिहासातून स्फूर्ती घेऊन येणाऱ्या काळामध्ये तरुणांनी निरोगी व समृद्ध समाज निर्माण करण्यासाठी...
गावाच्या राजकारणात मोठा बदल घडवत तरुणांनी एकमुखाने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला असून या प्रवेश सोहळ्यामुळे परिसरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. श्रावण...
राहुरी नगर पाथर्डी मतदार संघातील पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून विविध आरोप प्रत्यारोप पाहण्यास मिळत आहेत. सोमवार दि.२० रोजी जेऊर येथे झालेल्या प्रचार...
राहुरी-पाथर्डी-नगर विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप महायुतीचे उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भव्य जाहीर सभा राहुरी शहरात आयोजित करण्यात आली...
संगमनेर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचा प्रश्न अखेर मार्गी लागण्याच्या दिशेने निर्णायक टप्प्यात पोहोचला आहे. नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत स्मारकाबाबतचा ठराव मंजूर करण्यात...
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त राहुरी-पाथर्डी नगर विधानसभा मतदारसंघात यंदा मोठ्या उत्साहात आणि आनंदात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. समतेच्या महामानवाला अभिवादन...
सावरगाव घुले येथे यात्रोत्सवानिमित्त आ. खताळ यांनी दिली भेट संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील सावरगाव घुले येथील खंडोबा देवस्थान हे परिसरातील भाविकांचे प्रमुख श्रद्धास्थान...
अमेरिका, इराण, इराक आणि इस्रायल यांसारख्या देशांमध्ये सुरू असलेल्या परिस्थितीकडे जगाचे लक्ष लागले असताना भारत ही छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज...
निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या सायखिंडी गावच्या लगत असलेल्या रामगड डोंगरावर हनुमान जयंती निमित्त महादेव मंदिर ,खंडोबा मंदिर व जाणकामाता मंदिराचा कलशारोहण काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ...
हनुमान जयंती निमित्त संगमनेर शहरात पार पडलेल्या भव्य मिरवणुकीत नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्यासह शेकडो महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेत हनुमानाचा रथ ओढण्याची परंपरा...
राज्यातील महायुती सरकारने ५० टक्के शास्ती माफीसाठी महत्वपूर्ण ऐतिहासिक ‘अभय योजना’ लागू केली. यासाठी आ. अमोल खताळ यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे...
आमच्यासारख्या तरुणांना तुमच्या सारख्या महाराजांच्या प्रबोधनातून हिंदुत्वाची खऱ्या अर्थाने शिकवण मिळाली आहे. आज जगात इराण, इराक आणि इस्रायल या देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण...
श्रीगोंदा व अहिल्यानगर तालुक्यातील 32 गावांसाठी महत्त्वपूर्ण असणाऱ्या साकळाई उपसा सिंचन योजनेस अखेर मंत्रीमंडळाची मान्यता मिळाली. 1 एप्रिलला झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत या योजनेस...
समाजातील प्रश्नांवर तत्काळ निर्णय घेऊन प्रत्यक्ष कृतीतून शब्द पाळण्याची परंपरा जपणारे भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी नगर–मनमाड राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक...
दिवंगत आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर राहुरी मतदारसंघात निर्माण झालेल्या भावनिक आणि राजकीय पोकळीला अखेर उत्तर मिळाले आहे. कार्यकर्त्यांच्या तीव्र आणि एकमुखी मागणीला...