लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात चिंचोली गुरव मध्ये...
अहिल्यानगर जिल्ह्यातील दुष्काळी भागाला पाणी मिळावे याकरता लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरण व कालवे पूर्ण केले. लाभक्षेत्रातील सर्व शेतकऱ्यांना पाणी मिळावे याकरता...






























