महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार सहकार आयुक्तांकडून समता पतसंस्थेच्या व्यवहाराची कलम ८९ अंतर्गत चौकशी सुरू

चौकशीनंतर संभाव्य कारवाई

  • संचालक मंडळ बरखास्त होऊ शकते.
  • अनियमित कर्जवाटप व गैरव्यवहार आढळल्यास पतसंस्थेवर आर्थिक निर्बंध लागू शकतात.
  • निर्बंधांमुळे ठेवीदारांना पूर्ण रक्कम परत न मिळता तुटपुंजी रक्कमच मिळण्याची शक्यता.
  • एक लाख ठेवीवरही एकदम पैसे न मिळता हप्त्यांत किंवा कमी रक्कम मिळू शकते.
  • परिणामी अनेक ठेवीदारांना मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते.
  • या चौकशीमुळे नागरिकांवर आर्थिक ताण येण्याची शक्यता व्यक्त..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *